जळगाव – ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन – के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले . राष्ट्रकवी बंकिमचंद्र चॅटर्जी ऐतिहासिक लिखित ‘वंदे मातरम’ या देशभक्तीपर गीताच्या रचनेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७ नोव्हे २०२५ शुक्रवार ला महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे 1392 विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन केले . या कार्यक्रमाचे प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते
